शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

विद्यापीठात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे टेबल बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:39 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad शासन निर्णयानुसार एका अधिकाऱ्याकडे एक जबाबदारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठेवू नये

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव घेण्यात आला.

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात वर्षानुवर्षे एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे टेबल बदला. तसेच शासन निर्णयानुसार एका अधिकाऱ्याकडे एक जबाबदारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठेवू नये, असा ठराव बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

पैठण येथे संतपीठ सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाने २५ लाखांची तरतूद केली होती. ती वाढवून ५० लाख करून त्याला सिनेटची मान्यता घ्यावी. तसेच शैक्षणिक भार विद्यापीठ उचलेल, मात्र प्रशासकीय वेतन व वेतनेतर आर्थिकदायित्व शासनाने घ्यावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. घनसावंगी येथील माॅडेल काॅलेजमध्ये मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ मार्चला होणाऱ्या सिनेटमध्ये कोणते विषय ठेवले जाणार यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. तर नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव व बिंदूसंदर्भात गुरुवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. 

बैठकीला कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह प्रा. फुलचंद सलामपुरे, प्रा. राजेश करपे, प्रा. विलास खंदारे, प्रा. प्रतिभा अहिरे, प्रा. संजय निंबाळकर, प्रा. राहुल म्हस्के, प्रा.जयसिंगराव देशमुख, प्रा. हरिदास इधाटे, प्रा. सुनील निकम, प्रा.चेतना सोनकांबळे, प्रा. भालचंद्र वायकर, प्रा. सचिन देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण