शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बायपासवरील तिसरा डोळा बंद; पोलिसांचे दुर्लक्ष, दुरुस्तीही नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:21 IST

रस्त्यावरील अपघात, वाहतूककोंडीची खबर मिळेना

औरंगाबाद : बायपासवरील चोऱ्या व अपघाताच्या घटना सातारा पोलिसांना तात्काळ कळाव्यात यासाठी सामाजिक सहभागातून तिसरा डोळा कार्यान्वित करण्यात आला होता; परंतु देखभालीअभावी या योजनेची वाट लागली असून, रस्त्यावर कॅमेऱ्याची लक्तरे लटकताना दिसत आहेत.

सेफ सिटी या उपक्रमात नव्याने २०० नवीन सीसीटीव्ही पूर्ण शहरात बसविण्याची संकल्पना पोलीस विभागाकडून मांडली जाते. महानुभाव चौक ते देवळाईपर्यंत १६ सीसीटीव्ही कॅमेरे होते, त्याची दुरुस्ती खाजगी एजन्सीमार्फत करण्यात येत होती; परंतु त्यांचे वायरिंग सर्किट तुटले आणि कॅमेऱ्याचे सांगाडेच फक्त खांबावर लटकलेले दिसत आहेत. ते सांगाडे पाहून अनेकांना सीसीटीव्ही असल्याचा भास होतो, प्रत्यक्षात बंद कॅमेऱ्यांसमोरून गुन्हेगार कित्येकदा गेले तरी त्याची खबर सातारा पोलीस ठाण्याला मिळणे शक्य नाही. या कॅमेऱ्याचे कनेक्शन थेट सातारा पोलीस ठाण्यात आहे. 

वाहतूक चौकीसमोरच तुटलेले कॅमेरेदेवळाई वाहतूक चौकीसमोरच तुटलेले कॅमेरे पाहावयास मिळत असून, वाहतूक शाखेलादेखील याची चिंता नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाकडून मोबाईलवर फोटो काढून आॅनलाईन पावती किंवा ई-चालान वसूल केले जात आहे. त्यामुळेच दुर्लक्ष होत आहे की काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.रस्त्यावर सुसाट जाणाऱ्या वाहनांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा धाक निर्माण होऊ शकतो. त्याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. 

नादुरुस्त कॅमेरे काढून नवीन बसविणारबायपासवरील नादुरुस्त कॅमेरे काढून घेण्याचे आदेश दिलेले असून, लवकरच नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीhighwayमहामार्गAurangabadऔरंगाबाद