शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

गुरेढोरे, शेतजमिनीसह गोरेगाव तालुका विक्रीला; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला

By विजय पाटील | Updated: January 8, 2024 13:56 IST

शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही.

हिंगोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत असून दुष्काळी मदत नाही, पिक विमा नाही, अशा परिस्थितीत कर्ज फेडता येत नाही  त्यामुळे गोरेगाव अप्पर तहसील क्षेत्रातील गुराढोरांसह शेतजमिनी विकत घ्याव्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी अप्पर तालुका विक्रीला काढला आहे.

गोरेगाव अप्पर तहसीलमध्ये गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे  या निवेदनात म्हटले की, यंदाच्या खरीप हंगामात आधी पाऊस न पडल्यामुळे तर नंतर अतिवृष्टीने नुकसान झाले. पुन्हा पिके ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिली. त्यामुळे सोयाबीनवर येलो मोजक रोग पडला. त्यानंतर कापसावर लाल्या रोग पडला. तर तुरीलाही गडद धुक्याने ग्रासले.

या भागातील प्रमुख पिकेच वाया गेली. पीक आणेवारी 50 टक्केच्या आत आहे. तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शासन त्याचा गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे एक तर कर्जमाफी द्या अन्यथा गुराढोरांसह शेतजमिनी विकत घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र