शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतुकीविरोधात सोमवारपासून मोहीम

By admin | Updated: July 22, 2016 00:43 IST

औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी २५ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी २५ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची संयुक्त पथके स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी गुरुवारी दिले. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी (पान ५ वर)दोनशे वाहनांवर कारवाईबैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी १ जुलैपासून २० जुलैपर्यंत आरटीओने केलेल्या कारवाईची माहिती दिली. या काळात एकूण २११ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील १५३ वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत.४यामध्ये खाजगी रिक्षा, जीप या वाहनांचा समावेश आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४ मालवाहू वाहनांवरही कार्यवाही करण्यात आली, असेही शेळके यांनी सांगितले.