शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

गंगापूर धरणातून येणाऱ्या पाण्याला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:52 IST

गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाºया पाण्याला सायंकाळी अचानक ब्रेक लावण्यात आला. १७ दलघमी म्हणजे ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. प्रत्यक्षात अवघा २ दलघमी विसर्ग केल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले.

ठळक मुद्देकेवळ २ दलघमीचा विसर्ग : सकाळी सोडले अन् संध्याकाळी बंद

औरंगाबाद : गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाºया पाण्याला सायंकाळी अचानक ब्रेक लावण्यात आला. १७ दलघमी म्हणजे ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. प्रत्यक्षात अवघा २ दलघमी विसर्ग केल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले.गंगापूर धरणातून सकाळी १० वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झाली. प्रारंभी २ हजार ११२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यात दुपारी वाढ करून ३ हजार ५२४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. सकाळी १० वाजेपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम होता. परंतु सायंकाळी अचानक पाणी सोडणे थांबविण्याचा आदेश गंगापूर धरणावरील अधिकाºयांपर्यंत येऊन धडकला. जिल्हाधिकाºयांनी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण केले आहे. पाणी सोडल्यास आगामी कालावधीत पाण्याची तूट निर्माण होईल आणि नाशिक शहराला टंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हे आदेश देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडणे थांबविण्यात आले. त्यामुळे जायकवाडीस मिळणाºया पाण्यात घट होणार आहे. पाणी का थांबविण्यात आले, यासंदर्भात माहिती प्राप्त झालेली नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.------------

टॅग्स :WaterपाणीDamधरण