शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:44 IST

आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्याचा आरोप माजीमंत्री आ.जयप्रकाश मुंदडा यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्याचा आरोप माजीमंत्री आ.जयप्रकाश मुंदडा यांनी केला.शिवसेनेच्या वतीने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उद्धवराव गायकवाड, भैय्या पाटील गोरेगावकर, डी.के. दुर्गे, जि.प.सदस्य अंकुश आहेर, फकिरा मुंढे, सभापती रामेश्वर शिंदे, नगरसेवक सुभाष बांगर, राम कदम, सवंडकर, भवर आदींची उपस्थिती होती.मुंदडा म्हणाले, शेतकºयांच्या प्रश्नांना भाजप सरकार महत्वच देत नाही. कर्जमाफीची घोषणा निव्वळ फसवी आहे. वारंवार आदेश बदलत आहेत. म्हाताºयांनाही आॅनलाईन केंद्रावर रांगेत उभे राहावे लागत आहे तरीही कर्जमाफी मिळेल, याची शाश्वती नाही. केंद्र सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या फसव्या आहेत. जनधनचे खाते उघलेल्यांना १५ लाख कधी खात्यात पडणार, याची प्रतीक्षा आहे. गॅसची सबसिडी हळूहळू काढून घेतली जात आहे. तर किंमतही वाढवत आहेत. पूर्वीच्या शासनाच्या योजनांची नावे बदलून चमकोगिरी केली. प्रत्यक्षात लाभ मात्र दिला जात नाही.मुंदडा म्हणाले, नोटाबंदीनंतर दहशतवाद संपेल, काळा पैसा बाहेर येईल असे मोदींनी सांगितले होते. हे दोन्ही झाले नाही मात्र २००० च्या नोटा छपाई सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात सापडत होत्या. त्यामुळे भाजपवाल्यांनी काळा पैसा निर्माण केल्याचे ते म्हणाले. २ कोटी जणांना रोजगार देण्याचे मोदींनी जाहीर केले होते. तो तर मिळाला नाही. मात्र जीएसटीनंतर ५० लाख जणांनी नोकºया गमावल्या. जीएसटी कर सामान्य जनतेकडूनच वसूल होत आहे. तो शासनाकडे व्यापाºयांना फक्त भरायच्या आहे. व्यापारी तेवढ्यातच परेशान आहे. पण खिसा तर आपलाच कापला जातोय, हे लोकांना कळत नाही. मलाई लाटण्यासाठी विविध कंत्राटेही राज्य, राष्ट्रीय स्तरावरून देऊन ग्रामीण कंत्राटदारांवर बेकारीची वेळ आणली जात आहे.