शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:44 IST

आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्याचा आरोप माजीमंत्री आ.जयप्रकाश मुंदडा यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. ते खरेही आहे. जनहिताची कामे आम्ही आमदार म्हणून मांडतो तेव्हा ती केली तर जात नाहीत उलट संशयाने पहिले जाते. आम्ही युतीत असलो भाजप सरकार सत्यापासून दूर गेल्याचा आरोप माजीमंत्री आ.जयप्रकाश मुंदडा यांनी केला.शिवसेनेच्या वतीने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उद्धवराव गायकवाड, भैय्या पाटील गोरेगावकर, डी.के. दुर्गे, जि.प.सदस्य अंकुश आहेर, फकिरा मुंढे, सभापती रामेश्वर शिंदे, नगरसेवक सुभाष बांगर, राम कदम, सवंडकर, भवर आदींची उपस्थिती होती.मुंदडा म्हणाले, शेतकºयांच्या प्रश्नांना भाजप सरकार महत्वच देत नाही. कर्जमाफीची घोषणा निव्वळ फसवी आहे. वारंवार आदेश बदलत आहेत. म्हाताºयांनाही आॅनलाईन केंद्रावर रांगेत उभे राहावे लागत आहे तरीही कर्जमाफी मिळेल, याची शाश्वती नाही. केंद्र सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या फसव्या आहेत. जनधनचे खाते उघलेल्यांना १५ लाख कधी खात्यात पडणार, याची प्रतीक्षा आहे. गॅसची सबसिडी हळूहळू काढून घेतली जात आहे. तर किंमतही वाढवत आहेत. पूर्वीच्या शासनाच्या योजनांची नावे बदलून चमकोगिरी केली. प्रत्यक्षात लाभ मात्र दिला जात नाही.मुंदडा म्हणाले, नोटाबंदीनंतर दहशतवाद संपेल, काळा पैसा बाहेर येईल असे मोदींनी सांगितले होते. हे दोन्ही झाले नाही मात्र २००० च्या नोटा छपाई सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात सापडत होत्या. त्यामुळे भाजपवाल्यांनी काळा पैसा निर्माण केल्याचे ते म्हणाले. २ कोटी जणांना रोजगार देण्याचे मोदींनी जाहीर केले होते. तो तर मिळाला नाही. मात्र जीएसटीनंतर ५० लाख जणांनी नोकºया गमावल्या. जीएसटी कर सामान्य जनतेकडूनच वसूल होत आहे. तो शासनाकडे व्यापाºयांना फक्त भरायच्या आहे. व्यापारी तेवढ्यातच परेशान आहे. पण खिसा तर आपलाच कापला जातोय, हे लोकांना कळत नाही. मलाई लाटण्यासाठी विविध कंत्राटेही राज्य, राष्ट्रीय स्तरावरून देऊन ग्रामीण कंत्राटदारांवर बेकारीची वेळ आणली जात आहे.