शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

भाजपची सत्तेसाठी लाचारी; पूर्वी ओरडणारे किरीट सोमय्या, चित्रा वाघ आता गप्प झालेतं

By संतोष हिरेमठ | Updated: August 22, 2022 14:37 IST

आदर्श ग्राम योजना ही बोगस योजना आहे. त्यात काहीही नियम नाही.

औरंगाबाद : सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स संस्थांचा दुरुपयोग होत आहे. हे देशासाठी घातक आहे. राज्यात जे मंत्री झाले, त्यांच्या नावाने ओरडणारे किरीट सोमय्या गप्प झाले आहे. चित्रा वाघही गप्प झाल्या आहेत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारली जात आहे, असा हल्लाबोल खा. इम्तियाज जलील यांनी केला.

पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, नवीन बँक सुरू होण्याऐवजी बंद होत आहेत. महाराष्ट्रमध्ये रेल्वेसाठी काही तरी करा असे म्हणत खा. इम्तियाज जलील यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री डॉ. रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार निधी देयचा तर पंतप्रधानांचे नाव का?आदर्श ग्राम योजना ही बोगस योजना आहे. त्यात काहीही नियम नाही. केंद्राचे दोन मंत्री आमच्याकडे आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. खासदार निधीतून पैसे द्यायचे आहे तर, पंतप्रधान यांचे नाव कशासाठी लावायचे, असे खा. इम्तियाज जलील सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद