शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

भाजपची सत्तेसाठी लाचारी; पूर्वी ओरडणारे किरीट सोमय्या, चित्रा वाघ आता गप्प झालेतं

By संतोष हिरेमठ | Updated: August 22, 2022 14:37 IST

आदर्श ग्राम योजना ही बोगस योजना आहे. त्यात काहीही नियम नाही.

औरंगाबाद : सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स संस्थांचा दुरुपयोग होत आहे. हे देशासाठी घातक आहे. राज्यात जे मंत्री झाले, त्यांच्या नावाने ओरडणारे किरीट सोमय्या गप्प झाले आहे. चित्रा वाघही गप्प झाल्या आहेत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारली जात आहे, असा हल्लाबोल खा. इम्तियाज जलील यांनी केला.

पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, नवीन बँक सुरू होण्याऐवजी बंद होत आहेत. महाराष्ट्रमध्ये रेल्वेसाठी काही तरी करा असे म्हणत खा. इम्तियाज जलील यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री डॉ. रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार निधी देयचा तर पंतप्रधानांचे नाव का?आदर्श ग्राम योजना ही बोगस योजना आहे. त्यात काहीही नियम नाही. केंद्राचे दोन मंत्री आमच्याकडे आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. खासदार निधीतून पैसे द्यायचे आहे तर, पंतप्रधान यांचे नाव कशासाठी लावायचे, असे खा. इम्तियाज जलील सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद