शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 18:23 IST

भरधाव दुचाकी बंद पडलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशातील दोन तरुण जागीच ठार झाले ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर नगुणीचीवाडी फाट्याजवळ घडली.

करमाड : भरधाव दुचाकी बंद पडलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशातील दोन तरुण जागीच ठार झाले ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर नगुणीचीवाडी फाट्याजवळ घडली. व्यंकट पितय्या अंजमा कीर्ती (२५) व व्यंकटेश्वर रेड्डी व्यंकट सिंघमरेड्डी (२७)असे मृतांची नावे आहेत.

जालन्याहून व्यंकट रेड्डी व व्यंकटेश्वर हे गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता दुचाकीने (ए.पी.२७ बी झेड ६०२) औरंगाबादकडे येत होते. नगुणीचीवाडी फाट्याजवळ ट्रक (एम.एच.२०डी इ ४८५३) हा नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर उभा होता. यावेळी रस्त्यावरील ट्रक लक्षात न आल्याने भरधाव दुचाकी त्यावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, जमादार रमेश धस करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात