शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:52 IST

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर इतर जिल्ह्यातील १ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात दि. १७ ऑगस्ट रोजी ६४ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर रूग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. यानंतर बुधवारी १२० जणांचे निदान झाले. गेल्या ५१ दिवसांतील ही सर्वात कमी रूग्णसंख्या ठरली आहे. या नव्या १२० रूग्णांत ग्रामीण  भागातील ४९,  मनपा हद्दीतील  २५  आणि अन्य ४६ रूग्णांचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्र्ह्याचे हे चित्र असताना मराठवाड्यात ८८७ कोरोनाबाधितांची भर पडली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड  जिल्ह्यात २०९,  लातूरमध्ये १७४, बीडमध्ये १३७, उस्मानाबाद येथे ९०, परभणी येथे ८०, जालना येथे ३८ तर हिंगोली येथे १९ रूग्ण आढळून आले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा