शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बीबी का मकबराही गायब होऊ शकतो; दैवीशक्तीने नव्हे तर 'असा' करता येईल हा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:57 IST

जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाही

औरंगाबाद :बीबी का मकबराही जादूगार गायब करू शकतो. एका व्यक्तीचे दोन तुकडे करणे व पुन्हा जोडणे असे प्रयोग फक्त रंगमंचावरच यशस्वी होऊ शकतात. ही दैवीशक्ती नव्हे तर विज्ञानाचा चमत्कार आहे. खुल्या मैदानात प्रत्यक्षात हजारो लोकांसमोर प्रयोग करणे जगातील कोणत्याही जादुगाराला शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती लोकप्रिय जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

प्रयोगानिमित्त औरंगाबादेत आलेल्या जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले की, रघुवीर जादुगार हे माझे आजोबा. त्यांनी ८३ वर्षांपूर्वी जादूचे प्रयोग सादर करायला सुरुवात केली. या कलेला भाषेचे व वयाचे बंधन नाही. विजय रघुवीर हे माझे वडील. त्यांनी जादूच्या प्रयोगात ‘तंत्रज्ञान’ आणले. आता मी जादूचे प्रयोग करतो यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला. एखाद्या व्यक्तीचे दोन तुकडे करणे, एखाद्या मुलीला हवेत तरंगविणे, एखाद्या तरुणाची मान कापणे, हवेत हात फिरवून वस्तू काढणे किवा डोळ्यांवर पट्टी बांधून दुचाकी चालविणे. हे प्रयोग तेच आहेत. जे आजोबा व वडील करायचे. पूर्वी जादूचा प्रयोग करताना रंगमंचावर लाईट डिम करावे लागत असे. ज्या व्यक्तीचे दोन तुकडे करत ती व्यक्ती आम्ही प्रशिक्षण दिलेली व्यक्ती असे. आता प्रशिक्षित व्यक्तीची गरज नाही. आम्ही समोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला रंगमंचावर बोलावून जादूचे प्रयोग करतो.

जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाहीभोंदूबाबा दैवीशक्तीच्या नावाखाली अनेक जणांना फसवत असतात. पैशांचा पाऊस पाडणे, हातातून साखळी काढणे, सोने दुप्पट करून देणे असे प्रयोग करतात व लोक त्याला फसतात. मुळात हा दैवी चमत्कार नाही, तर या पाठीमागे विज्ञान दडलेले आहे. हे नागरिकांनी समजून घ्यावे. ते नारळ, फणस काढत नाहीत, कारण, ते लपवून ठेवण्याएवढी हातात जागा नसते. असे जितेंद्र रघुवीर म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा