शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

काळजी घ्या, दुपारी पडू नका बाहेर; पुढील पाच दिवस असतील आणखी 'हॉट'

By बापू सोळुंके | Updated: May 29, 2024 13:14 IST

महत्त्वाची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजेनंतर करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी तापमान पाच अंशांपर्यंत कमी झाल्यानंतर मंगळवारी (दि.२८) मात्र पारा ४२ अंशांपर्यंत वर गेला. शिवाय पुढील पाच दिवस आणखी कडक उन्हाचे अर्थात हॉट राहणार असल्याचा अंदाज जिल्हा हवामान केंद्राने वर्तविला आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याकरिता मे महिना प्रचंड उष्णतेचा राहिला. महिन्याचे शेवटचे तीन दिवस उरले आहेत. पारा ४३ अंशांच्या वर गेला होता. सोमवारी मात्र शहराचे तापमान ३७ अंशांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी पुन्हा तापमान पाच अंशांनी वाढून ४२अंश नोंदवले गेले. नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. तसेच महत्त्वाची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजेनंतर करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

कामानिमित्त घराबाहेर जावेच लागणार असेल तर डोक्याला रूमाल बांधावा अथवा टोपी घालावी. तसेच भरपूर पाणी प्यावे, सन गॉगल्सचा वापर करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघात