शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

काळजी घ्या, दुपारी पडू नका बाहेर; पुढील पाच दिवस असतील आणखी 'हॉट'

By बापू सोळुंके | Updated: May 29, 2024 13:14 IST

महत्त्वाची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजेनंतर करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी तापमान पाच अंशांपर्यंत कमी झाल्यानंतर मंगळवारी (दि.२८) मात्र पारा ४२ अंशांपर्यंत वर गेला. शिवाय पुढील पाच दिवस आणखी कडक उन्हाचे अर्थात हॉट राहणार असल्याचा अंदाज जिल्हा हवामान केंद्राने वर्तविला आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याकरिता मे महिना प्रचंड उष्णतेचा राहिला. महिन्याचे शेवटचे तीन दिवस उरले आहेत. पारा ४३ अंशांच्या वर गेला होता. सोमवारी मात्र शहराचे तापमान ३७ अंशांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी पुन्हा तापमान पाच अंशांनी वाढून ४२अंश नोंदवले गेले. नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. तसेच महत्त्वाची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजेनंतर करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

कामानिमित्त घराबाहेर जावेच लागणार असेल तर डोक्याला रूमाल बांधावा अथवा टोपी घालावी. तसेच भरपूर पाणी प्यावे, सन गॉगल्सचा वापर करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघात