शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईत ‘इम्पती’चा लातूरवासीयांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:02 IST

बाळासाहेब जाधव ल्ल लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़

बाळासाहेब जाधव ल्ल लातूरजिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़ जिल्ह्यातील पाणी पातळी व टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आणखी ६० बोअर घेण्यात संकल्प इंम्पती फाऊंडेशनने घेतला आहे़लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ गेल्या ३ वर्षापासून पर्जन्यमानच होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ स्थानिक प्रकल्पासह जलस्त्रोतातील पाणीसाठा आटल्याने लातूर शहरासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागत आहे़ अशा परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून मुंबई येथील इंम्पती फाऊंडेश्नच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर या तालुक्यासह इतर तालुक्यातही बोअर घेऊन मोटर बसवून चार तोट्या बसवून त्याद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे़ आजपर्यंत ४० बोअर घेण्यात आले आहेत़ त्या एकूण बोअर पैकी ३६ बोअरला पाणी लागले आहे़ तर ४ बोअर फेल गेले आहेत़ पाणी लागलेल्या बोअर पैकी कोणत्या बोरला १़५ इंच, २़५ इंच, ३ इंच याप्रमाणात पाणी लागल्याने दुष्काळी परिस्थितीत त्या-त्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़६० बोअर घेणाऱ़़शहरासह जिल्हाभरातील पाणीटंचाईच्या परिसरात दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ या पुर्वीचे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे, अशा परिस्थतीमध्ये आधार मिळावा म्हणून मुंबई येथील इंम्पती फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या ४० बोअरपैकी ३६ बोअरला पाणी लागले आहे़ यामुळे काही प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही दिलासा मिळाल्याने आणखी ६० बोअर घेण्याचा संकल्प संस्थेचे ईश्वर मानकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे़