शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

टंचाईत ‘इम्पती’चा लातूरवासीयांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:02 IST

बाळासाहेब जाधव ल्ल लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़

बाळासाहेब जाधव ल्ल लातूरजिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़ जिल्ह्यातील पाणी पातळी व टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आणखी ६० बोअर घेण्यात संकल्प इंम्पती फाऊंडेशनने घेतला आहे़लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ गेल्या ३ वर्षापासून पर्जन्यमानच होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ स्थानिक प्रकल्पासह जलस्त्रोतातील पाणीसाठा आटल्याने लातूर शहरासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागत आहे़ अशा परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून मुंबई येथील इंम्पती फाऊंडेश्नच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर या तालुक्यासह इतर तालुक्यातही बोअर घेऊन मोटर बसवून चार तोट्या बसवून त्याद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे़ आजपर्यंत ४० बोअर घेण्यात आले आहेत़ त्या एकूण बोअर पैकी ३६ बोअरला पाणी लागले आहे़ तर ४ बोअर फेल गेले आहेत़ पाणी लागलेल्या बोअर पैकी कोणत्या बोरला १़५ इंच, २़५ इंच, ३ इंच याप्रमाणात पाणी लागल्याने दुष्काळी परिस्थितीत त्या-त्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़६० बोअर घेणाऱ़़शहरासह जिल्हाभरातील पाणीटंचाईच्या परिसरात दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ या पुर्वीचे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे, अशा परिस्थतीमध्ये आधार मिळावा म्हणून मुंबई येथील इंम्पती फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या ४० बोअरपैकी ३६ बोअरला पाणी लागले आहे़ यामुळे काही प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही दिलासा मिळाल्याने आणखी ६० बोअर घेण्याचा संकल्प संस्थेचे ईश्वर मानकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे़