शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बेरोजगारांना कर्ज न देणा-या बँकांची तक्रार शासनाकडे करणार; औरंगाबादच्या महापौरांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 16:01 IST

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना सुरू केली आहे. मनपामार्फत राबविण्यात येणार्‍या या योजनेत बेरोजगारांना दोन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य बँकांमार्फत देण्यात येते. मात्र, बँकांनी कर्ज न देण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे ९५ टक्के  लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरातील कर्ज प्रकरणे निकाली न काढणार्‍या बँकांची बैठक घेऊन शासनाकडे तक्रार करण्याची तंबी दिली.

औरंगाबाद : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना सुरू केली आहे. मनपामार्फत राबविण्यात येणार्‍या या योजनेत बेरोजगारांना दोन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य बँकांमार्फत देण्यात येते. मात्र, बँकांनी कर्ज न देण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे ९५ टक्के  लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहरातील कर्ज प्रकरणे निकाली न काढणार्‍या बँकांची बैठक घेऊन शासनाकडे तक्रार करण्याची तंबी दिली.

दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत दरवर्षी पालिकेकडून राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जप्रकरणे मंजुरीसाठी पाठविली जातात. बँकांच्या या धोरणाची तक्रार नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. यावरून महापौरांनी सर्व कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. बँकांची भूमिका पाहून महापौरांनी त्यांना चांगलेच खडसावले. आठवडाभरात सर्व लाभार्थ्यांची प्रकरणे निकाली काढा. ज्या बँका सहकार्य करणार नाहीत, त्यांचा अहवाल थेट केंद्र, राज्य शासनाकडे पाठविला जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. 

२०१७-१८ या आर्थिक वर्षात शहरातील विविध बँकांकडे एकूण ३३८ प्रकरणे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. यातील केवळ ४० प्रकरणांना बँकांनी मंजुरी दिली. २२२ प्रकरणे आजही बँकांत प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे शासकीय बँक एसबीआयने ९० पैकी ५२ प्रकरणे पालिकेच्या कामगार विभागाकडे परत पाठविली. आयसीआयसीआयकडे ५२, तर बँक आॅफ महाराष्ट्रकडे २६ कर्ज प्रकरणे एक वर्षापासून प्रलंबित आहेत. 

बचत गटही त्रस्त

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठीही शासन योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. महिला बचत गटांची एकूण ४० प्रकरणे बँकांकडे पाठविण्यात आली. त्यापैकी केवळ ४ प्रकरणे मंजूर झाली. ३६ प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित आहेत. ७० महिला बचत गटांचे खाते उघडण्यात बँकांनी नकारघंटा वाजविली. लाभार्थ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कोटेशनवर बँकांनी कर्ज मंजूर करावे, असे आदेश महापौरांनी दिले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद