शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

तीन वर्षांनंतर ओलांडली सरासरी

By admin | Updated: September 30, 2016 01:16 IST

जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली.

 

जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्हाभरातील रान आबादाणी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्यात २०१२ साली भीषण दुष्काळ पडला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ६८८. ३ मि. मी. आहे. मात्र २०१२ साली संपूर्ण पावसाळ्यात केवळ ३२४ मि. मी. म्हणजे पन्नास टक्क्यांच्याही आत पाऊस पडला होता. त्यानंतर २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडून पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यावेळी संपूर्ण पावसाळ्यात ७८८.६ म्हणजे ११० टक्के पाऊस पडला होता. त्यावेळी काही तालुक्यात ओला दुष्काळ पडला होता. पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. २०१४ मध्ये मात्र पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली होती. वार्षिक सरासरीच्या ५० टक्केच म्हणजे ३७७.४ टक्के पाऊस पडला होता. २०१५ मध्येही जिल्ह्यात ५० टक्यांच्याआत पाऊस पडला होता. त्यामुळे सलग तीन वर्ष दुष्काळ दुष्टचक्र जिल्ह्याच्या मागे होते. २०१६ या वर्षी मध्ये मात्र जिल्ह्यावर वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडला. यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. मध्यंतरी काही ठिकाणी १० तर काही ठिकाणी १५ दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुनरागमन झाले. परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी त्यामुळे जिल्ह्यात पावसाने सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७२४.४४ मि. मी. म्हणजे ११५. १७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)