शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दिवसभराच्या उकाड्यानंतर औरंगाबादकरांची रात्र ‘कूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:50 IST

दिवसभर गर्मीने हैराण झालेल्या शहरवासियांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने ‘कूल कूल’ करुन टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवसभर गर्मीने हैराण झालेल्या शहरवासियांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने ‘कूल कूल’ करुन टाकले. सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दिवसभर उन्हाचा पारा हैराण करणारा होता; परंतु सर्वांना दिलासा देत पावसाने रात्री सव्वादहा वाजता जोरदार हजेरी लावली.रात्री १०.१५ वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धातास जोराचा पाऊस पडल्याने वातावरणात एक प्रकारचा आल्हादमय थंडावा पसरला. त्यामुळे दिवसभराच्या उकाड्यानंतर औरंगाबादच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडला. सायंकाळपासूनच आकाशात ढग जमण्यास सुरुवात झाली होती. ढगाळ वातावरणामुळे गरमीचा अधिक परिणाम जाणवत होता. त्यामुळे आज रात्री पाऊस होणार असा अंदाज वर्तविला जाऊ लागला.अखेर हा अंदाज ठरला आणि रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री ढगांचा सौम्य गडगडाटही ऐकायला मिळाला. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतही औरंगाबादमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट नव्हता. औरंगाबाद जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी ३६३.०८ मि.मी. पाऊस झालेला आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला चांगली हजेरी लावल्यानंतर सुमारे ५० दिवस पावसाने ओढ दिलीहोती. त्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या शेवटी काही दिवस चांगला पाऊस झाला. मात्र, अद्यापही शहरातमोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.