शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे

By admin | Updated: May 22, 2014 00:33 IST

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़ सिकंदराबाद-मनमाड या रेल्वे मार्गावर धावणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली असून, विशेषत: मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे़ सद्यस्थितीतील रेल्वे गाड्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये अपुर्‍या पडत असल्यामुळे तिरुपतीला जाणार्‍या भाविकांची गैरसोय होत आहे़ ही अडचण लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती (गाडी क्रमांक ०७४०५) औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३ वाजता सोडण्यात येणार आहे़ सिकंदराबादमार्गे जाणार्‍या या रेल्वे गाडीच्या मार्गावरील सर्वच प्रमुख स्थानकावर थांबा देण्यात आला आहे़ ही रेल्वे गाडी नांदेड रेल्वेस्थानकावर सायंकाळी ७़३० वाजता पोहचणार आहे़ या विशेष रेल्वे गाडीला १५ डब्बे राहणार असून, वातानुकूलित डब्बा जोडण्यात आला आहे़ परतीचा मार्ग २४ मे रोजी तिरुपती- औरंगाबाद (गाडी क्रमांक ०७४०६) तिरुपती रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५़१० वाजता सुटणार आहे़ ही गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर २५ मे रोजी सकाळी ९ वाजता पोहचणार आहे़ या दोन्ही गाड्यांमुळे तिरुपतीला जाणार्‍या- येणार्‍या भाविकांची सोय होणार आहे़ (प्रतिनिधी) भाविकांची गैरसोय झाली दूर सध्या मराठवाड्यातून तिरुपती बालाजीला भाविक मोठ्या संख्येने रेल्वेने जात आहेत़ अपुर्‍या रेल्वे संख्येमुळे भाविकांची गैरसोय होऊ लागली होती़ त्यामुळे रेल्वे विभागाने एक विशेष रेल्वे गाडी सोडल्याने भाविकांची गैरसोय दूर झाली आहे़ यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे़