शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

कचरा प्रक्रियेत औरंगाबाद मनपाचे ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:37 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.

ठळक मुद्देयंत्र सामग्री एक महिन्यापासून पडून : चिकलठाणा, रमानगर, जकात नाक्यावर शेडच नाही

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.चार दिवसांमध्ये कचºयावर प्रक्रिया सुरू होईल, असा दावा महापालिका प्रशासन पदाधिकारी १५ आॅगस्टपासून करीत आहेत. हा दावा किती खरा आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख कचरा प्रक्रिया केंद्रांवर पाहणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे प्रत्येकी १६ टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथील कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने २ आॅगस्टपासून मध्यवर्ती जकात नाक्यावर यंत्रसामग्री अक्षरश: धूळखात पडून आहे. जकात नाक्यावर मनपा प्रशासनाने शेड उभारले. या शेडमध्ये मशीन बसूच शकत नाही. आता दुसरे शेड उभारण्यात येणार आहे. चिकलठाण्यात शेड उभारणीचे काम जमिनीतच आहे. या ठिकाणी केंद्रीय कचरा प्रक्रिया केंद्र, छोट्या मशीनसाठी स्वतंत्र शेड उभारण्याचा विचार आहे. आणखी दोन ते तीन महिने मनपाकडून शेड उभारणे, थ्री फेस लाईटचे मीटर आणून देणे, पाणी या सुविधा देणे अशक्य आहे. रमानगर स्मशानभूमी येथे शेड उभारणीचे कामच सुरू झालेले नाही.चिकलठाण्याची अवस्था नारेगावसारखीमागील तीन महिन्यांपासून महापालिका चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाकत आहे. या कचºयात मेलेली जनावरे, दुर्गंधी, कचºयातून बाहेर निघणारे घाण पाणी यामुळे परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे.या भागातील नागरिकांकडून होणारा विरोध अत्यंत रास्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी मनपाने कचºयाचा डोंगर तयार केला आहे, तेथे दोन मिनिटेही थांबणे अशक्य आहे.पडेगाव, चिकलठाण्याचे काय?पडेगाव, चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टनाचे दोन मोठे प्रकल्प उभारण्याचे काम मायोवेसल कंपनीला दिले आहे. या कंपनीवर होत असलेले आरोप, स्थायी समिती सदस्यांनी केलेले बंड, कंपनीसोबत होणारा करार वादाच्या भोवºयात सापडला आहे.आणखी सहा महिने तरी ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार नाही. २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाºया शेडच्या कामाचा श्रीगणेशाच झालेला नाही. शेड उभारणीसाठी कंत्राटदाराला मनपा अधिकारीच अजिबात सहकार्य करायला तयार नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न