शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

स्मार्टच्या स्पर्धेतून औरंगाबाद बाद होण्याची चिन्हे

By admin | Updated: November 17, 2015 00:33 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराची पहिल्या वर्षी निवड होण्याची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराची पहिल्या वर्षी निवड होण्याची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. पहिल्या २० शहरांच्या यादीत निवड व्हावी यासाठी राज्यातील इतर शहरांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे अहवाल सादर करण्यासाठीची मुदत १३ दिवसांवर येऊन ठेपली तरी औरंगाबाद मनपाने अद्याप विकासाचे मॉडेलच ठरविलेले नाही. त्यामुळे राहिलेल्या मुदतीत अहवाल तयार करणे आणि केला तरी तो इतर शहरांच्या स्पर्धेत टिकणे अवघड असल्याचे मत व्यक्त होत आहे. देशातील निवडक शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी असे स्मार्ट सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाकरिता सरकारने औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. आता यातून दुसऱ्या फेरीत यंदा २० शहरे निवडण्यात येणार आहेत. ही निवड झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच शहरांनी पहिल्या २० शहरांच्या यादीत निवड होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ही निवड या शहरांच्या प्रकल्प अहवालांवरून होणार आहे. हे प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम पीएमसीमार्फत केले जात असून, त्यासाठी शासनाने ९० दिवसांची मुदत दिलेली आहे. ही मुदत २९ नाव्हेंबर रोजी संपत आहे. ही मुदत संपण्यासाठी अवघे १३ दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु अद्याप मनपाने स्मार्ट सिटीत नविनीकरण,