शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

स्मार्टच्या स्पर्धेतून औरंगाबाद बाद होण्याची चिन्हे

By admin | Updated: November 17, 2015 00:33 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराची पहिल्या वर्षी निवड होण्याची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराची पहिल्या वर्षी निवड होण्याची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. पहिल्या २० शहरांच्या यादीत निवड व्हावी यासाठी राज्यातील इतर शहरांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे अहवाल सादर करण्यासाठीची मुदत १३ दिवसांवर येऊन ठेपली तरी औरंगाबाद मनपाने अद्याप विकासाचे मॉडेलच ठरविलेले नाही. त्यामुळे राहिलेल्या मुदतीत अहवाल तयार करणे आणि केला तरी तो इतर शहरांच्या स्पर्धेत टिकणे अवघड असल्याचे मत व्यक्त होत आहे. देशातील निवडक शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी असे स्मार्ट सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाकरिता सरकारने औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. आता यातून दुसऱ्या फेरीत यंदा २० शहरे निवडण्यात येणार आहेत. ही निवड झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच शहरांनी पहिल्या २० शहरांच्या यादीत निवड होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ही निवड या शहरांच्या प्रकल्प अहवालांवरून होणार आहे. हे प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम पीएमसीमार्फत केले जात असून, त्यासाठी शासनाने ९० दिवसांची मुदत दिलेली आहे. ही मुदत २९ नाव्हेंबर रोजी संपत आहे. ही मुदत संपण्यासाठी अवघे १३ दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु अद्याप मनपाने स्मार्ट सिटीत नविनीकरण,