शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

औरंगाबाद बाजारपेठेत थंडीमुळे भाज्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:27 IST

बाजारपेठेवर थंडीचा परिणाम जाणवला असून, पालेभाज्यांची आवक घटली आहे.  

औरंगाबाद बाजारपेठेवर थंडीचा परिणाम जाणवला असून, पालेभाज्यांची आवक घटली आहे.  परिणामी पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. भाजीमंडईत किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलो विक्री होणारी काकडी रविवारी ३० रुपयांत विक्री झाली.

पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथिंबिरीचे भाव वधारून ८ ते १० रुपये गड्डी विकली जात आहे. आवक वाढल्याने गाजर व दुधीभोपळ्याचे भाव १०० ते ३०० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे ७०० ते १ हजार रुपये व ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. मात्र, आवक कमी होताच टोमॅटो महागून ५०० ते १,५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला.

मागील आठवड्यात कांदा व बटाट्याचे भाव स्थिर होते. भाजीमंडईत वाढलेल्या थंडीचा एवढा परिणाम झाला की, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यानच भाज्या खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. सायंकाळी एक टक्काही भाजीपाला विक्री होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी