शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद जिल्ह्यात अस्मिता योजनेत नोंदणी २३,००० ची मात्र लाभार्थी फक्त ७,०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:45 IST

यातर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील २३,००० मुलींची नावनोंदणी झाली असून, अद्याप ७,००० मुलींनाच अस्मिता कार्ड मिळाले आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वर्षे या वयोगटातील मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता दि. ८ मार्चपासून राज्यात अस्मिता योजनेचा शुभारंभ झाला. यातर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील २३,००० मुलींची नावनोंदणी झाली असून, अद्याप ७,००० मुलींनाच अस्मिता कार्ड मिळाले आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना पाच रुपयांत ८ नॅपकिन्स मिळणार आहेत. 

या योजनेंतर्गत मुलींची शाळानिहाय यादी तयार करून ती शासनाकडे पाठविण्यात आली होती. नोंदणी झालेल्या सर्व मुलींना अस्मिता कार्डचे वाटप करण्यात येणार असून, हे कार्ड दाखवून मुली त्यांच्या भागात असणाºया स्वयंसाहाय्यता समूहांकडून अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन्स घेऊ शकतात; पण अजूनही बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये या कार्डचे वाटप झालेले नाही. काही शाळांमध्ये मोजकेच कार्ड आले असून, काही विद्यार्थिनींनाच त्याचा लाभ मिळाला. 

उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसाहाय्यता समूहांमार्फत ही योजना राबविण्यात येत असल्यामुळे नॅपकिन्स घेण्यासाठी मुलींनी त्यांच्या भागातील स्वयंसाहाय्यता गटांना भेटणे आवश्यक आहे; परंतु आपल्या गावात असे समूह कोणते आहेत, याची विद्यार्थिनींना पुरेशी माहिती नसल्याने कार्ड घेऊनही उपयोग होत नसल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना २४ रुपयांत ८ नॅपकिन्स मिळतील. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबाद