शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहर ‘सुरत प्लेग’च्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:17 IST

पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमोठा धोका : साचलेला कचरा, त्यावर पावसाचा शिडकावा

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी आणि औद्योगिकनगरी औरंगाबाद शहरात मागील एक महिन्यापासून शहरात हजारो मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा कुजत असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात १९९४ मध्ये सुरतमध्ये पसरलेल्या प्लेगसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.शहरात दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील ३० ते ४० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेच्या काही झोन कार्यालयांना यश येत आहे. उर्वरित कचरा शहरातील मुख्य रस्ते, नाले, रिकाम्या प्लॉटवर पडून आहे. दररोज ३०० मेट्रिक टन कचरा गृहीत धरल्यास सध्या शहरात ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा साचला आहे. साचलेला कचरा कमी होण्याऐवजी दररोज त्यात वाढच होत आहे. कचºयातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिक परस्पर कचरा जाळून टाकत आहेत.जळालेल्या कचºयावर ठिकठिकाणी अग्निशमन दलाकडून पाणी मारून आग विझविण्यात येत आहे. यावर परत नवीन कचरा येऊन पडत आहे. जुना कचरा, त्यावर पाण्याचा मारा आणि नवीन कचरा या तिहेरी प्रक्रियेने कचरा कुजण्याचे प्रकार सुरू झालेत. ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे. कचºयात मरण पावलेले उंदीर असल्यास त्यातून पिसा जन्माला येतात. त्या प्लेग जन्माला घालतात. प्लेग हा आजार संसर्गजन्य असून, सुरत शहरात १९९४ मध्ये अशाच पद्धतीने उद्रेक झाला होता. शेकडो नागरिकांना यात जीव गमवावा लागला होता.औरंगाबाद शहरातील कचºयाची गंभीर परिस्थिती पाहून तज्ज्ञ डॉक्टरांना प्लेगसारखी साथ पसरण्याची भीती वाटू लागली आहे. प्लेग हा संसर्गजन्य आजार पसरल्यास तो आटोक्यात आणणे सहजासहजी शक्य होत नाही. १९९४ मध्ये प्लेग अटोक्यात आण्यासाठी खूप औषधी नव्हती. आज औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.कचºयाचा फुगा कोणी फुगविला४१६ फेब्रुवारीपासून शहरात कचरा साचला आहे. सुरुवातीचे काही दिवस मनपाने कचरा उचलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. नारेगावच्या आंदोलकांसोबत बोलणी करण्यातच वेळ वाया घालविला. जेव्हा बोलणी अयशस्वी झाली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. हजारो मेट्रिक टन कचरा शहरात साचल्यावर मनपा भानावर आली.मृत प्राणी कचºयातशहरात ज्या भागात कचºयाचे डोंगर साचले आहेत, त्या कचºयात मरण पावलेले प्राणी आणून टाकण्यात आले आहेत. यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.