शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

पाच आरोपींविरुद्धचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा उच्च न्यायालयात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 16:53 IST

गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता.

ठळक मुद्देफिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ आरोपींवर दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.व्ही.के. जाधव आणि न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी रद्द केला.

लक्ष्मण गवळी यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्याचे वडील बन्सी गवळी यांनी २० सप्टेंबर, २०१० रोजी खासगी सावकार सय्यद रहीम सय्यद महेबूब याच्याकडून घरखर्च व शेती विकासासाठी ३ लाख रुपये घेतले होते. या व्यवहाराच्या विश्वासापोटी बन्सी गवळी यांनी त्यांच्या नावावरील ३ एकर जमिनीचे खरेदीखत सय्यद रहीम याच्या नावे केले होते. बन्सी गवळी याने सय्यद रहीम यास एकूण रुपये ४ लाख ५० हजार रुपये परत केले होते, परंतु तरीही खरेदीदार सय्यद रहीम हा शेतीची नोंदणी (रजिस्ट्री) बन्सींच्या नावे करीत नव्हता. सय्यद रहीम व त्याच्या इतर ४ साथीदारांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी एक महिन्यापासून अन्न व पाण्याचा त्याग केला होता. ते १६ फेब्रुवारी, २०२० रोजी मरण पावले होते.

या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा दिसून येत नाही. आरोपींना विक्री केलेली जमीन परत मिळविण्यासाठी फिर्यादीने सदर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला. आरोपीतर्फे ॲड.सुदर्शन जी. साळुंके यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲड.वट्टमवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBeedबीडAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी