शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:16 IST

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती ...

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती श्वसन व छातीविकार तज्ज्ञ डॉ. बालाजी बिरादार यांनी रविवारी दिली.शहरातील विविध भागांत गेली काही महिने दिवस-रात्र क चरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रदूषणात भर पडली. त्याबरोबर अस्थमाच्या रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. धुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

विशेषत: लहान मुलांना धुराचा सर्वाधिक त्रास होत आहे. वाहनांतील धूर हा वेगळा असतो. त्याचप्रमाणे लाकूड जाळणे आणि कचरा जाळणे यातून निर्माण होणारा धूरही हा भिन्न असतो. कचºयात प्लास्टिकचा समावेश असतो. त्यामुळे त्यातून निर्माण होणार धूर अधिक घातक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना नाकाला रुमाल बांधला पाहिजे. अस्थमाच्या रुग्णांना व्यायाम करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. बिरादार म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद