शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

अभियांत्रिकीची पहिली फेरी जाहीर; विद्यापीठातील प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : अकरावीची आज जाहीर होणार पहिली फेरी; आयटीआय प्रवेशाला सुरुवात

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल.- अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून पहिल्या फेरीतील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर (एआरसी) उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. प्रवेशनिश्चिती १५ जुलैपर्यंत करता येणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी एआरसी केंद्र उभारण्यात आले आहेत.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी मुहूर्त लागला. विविध विभागांनी घेतलेल्या प्रवेश परीक्षांनुसार प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली जाणरा आहे.- राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. या प्रवेशाच्या नोंदणीनंतर पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.१२) जाहीर केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील ११० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील २९ हजार १०० जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर करून महिना उलटून गेला आहे. यानंतर अकरावी प्रवेशाची यादी जाहीर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.- शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. आयटीआयची पहिली गुणवत्ता फेरी गुरुवारी जाहीर झाली. शासकीय आयटीआयमध्ये पहिल्या दिवशी ९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. औरंगाबादच्या शासकीय आयटीआयमध्ये २९ ट्रेडच्या १ हजार ११६ जागा असून, पहिल्या दिवशी ९१ जागांवर प्रवेश झाले. ही प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह निर्धारित वेळेत प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य अभिजित आल्टे यांनी केले.- राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील संवर्गनिहाय जागाची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. १२ ते १४ जुलैदरम्यान आॅप्शन फॉर्मचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. यानंतर १६ जुलै रोजी पहिल्या फेरीची यादी जाहीर केली जाईल.----------

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय