शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अतिवृष्टीनंतर सभेत शब्दवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:23 AM

नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शहराची दाणादाण उडाली आहे. घर पडून आणि पुरात वाहून गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. ५० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत. त्यात भरीस भर म्हणून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले ओहत. नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.१९ आॅगस्ट रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत वंदेमातरमच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. त्यामुळे महापौर बापू घडामोडे यांनी तहकूब सभा सोमवारी आयोजित केली होती. सभा सुरू होताच सर्वच पक्षांच्या नगरसेवक, नगरसेविकांनी अतिवृष्टीचा मुद्या उपस्थित केला. जयभवानीनगर, टाऊन हॉल परिसरातील नूर कॉलनीच्या नाल्याशेजारी राहणाºया नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार करण्यात आली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणे दोन दिवसांत काढण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. नूर कॉलनीची पाहणी आयुक्त, शहर अभियंता यांनी करून अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश महापौरांनी दिले.