शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

उर्ध्व भागातील धरणातून येणारी आवक घटली, तरी जायकवाडीने ८० टक्के पातळी गाठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:21 IST

Jayakwadi Dam News : नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून होणारे विसर्ग शुक्रवार पासून जवळपास बंद केल्याने गोदावरीतून मिळणारी आवक अत्यंत नगण्य झाली आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून होणारे विसर्ग  नाममात्र करण्यात आल्याने  धरणात येणारी आवक शनिवारी दिवसभरात कमी कमी होत गेली. सायंकाळी धरणात १०३४४ क्युसेस आवक होत होती तर जलसाठा ८०% झाला होता.  

नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून होणारे विसर्ग शुक्रवार पासून जवळपास बंद केल्याने गोदावरीतून मिळणारी आवक अत्यंत नगण्य झाली आहे. नागमठान येथून गोदावरीत ७२० क्युसेस पाणी मिळत होते. अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून देखील विसर्ग घटविण्यात आल्याने प्रवरेतून सायंकाळी सहा वाजता देवगड बंधारा (नेवासा) येथून २७५७ क्युसेस क्षमतेने पाणी जायकवाडी कडे येत होते. 

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

दरम्यान, स्थानिक पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणात १०३४४ क्युसेस आवक सुरू आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेस धरणाचा जलसाठा ७९.७३% झाला होता. आवक लक्षात घेता रविवारी ८०% होईल असा अंदाज धरण नियंत्रण कक्षातून वर्तविण्यात आला. १५२२ जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५१८ फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त चार फूट बाकी आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १७३१.०५८ दलघमी झाला आहे.

हेही वाचा - मुसळधार पावसाचा प्रकोप; घराचे लाकडी छत कोसळून आजोबासह नातीचा मृत्यू

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस