शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

लाल सोबतच पोस्टाची पेटी हिरव्या अन् निळ्या रंगाचीही असते; प्रत्येकाचा आहे वेगळा अर्थ

By साहेबराव हिवराळे | Updated: April 27, 2023 13:08 IST

तुम्ही टपाल पेट्यात पत्र टाकता का आता?  कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या? घ्या जाणून

छत्रपती संभाजीनगर : आता मोबाइलचा जमाना आल्याने फारसे कोणी टपालावर अवलंबून राहिलेले नाही. परंतु सरकारी पत्रव्यवहार हा आजही टपाल खात्याच्या पेट्यातूनच चालतो. जिल्ह्यात २०० तर शहरात सध्या ११८ टपाल पेट्या शिल्लक असून, ज्या ठिकाणाहून पत्रव्यवहार होत नाही, अशा टपाल पेट्या टपाल खात्याने हटविल्या आहेत.

आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, सैन्यदल तसेच शासकीय कामकाजातील पत्र टपाल खात्यामार्फतच पाठविले जातात. शहरातून दररोजचा लोकल आणि मेट्रोसिटी, कॅपिटल सिटी पत्र व्यवहार योग्य पद्धतीने चालविला जात आहे. लाल पेटी सर्वसामान्य पत्र व्यवहारासाठी तर हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या पेट्यांमध्ये १० ते २० हजार एमआयडीसी, कोर्ट, सरकारी पत्रांची आदानप्रदान सुरू असते.

कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या?टपाल पेटी उघडण्याची वेळ पोस्टमनच्या भेटीदरम्यान असते. त्याच्याकडे किती पोस्ट पेट्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, यावर ही वेळ अवलंबून असते. औद्योगिक क्षेत्र आणि कोर्टाचा पत्रव्यवहार रोजच टपाल कर्मचाऱ्यांना तपासावा लागतो.

रोज साधारण १० हजार पत्रे जातात, १० हजार येतातशहरात रोजच १० ते २० हजार पत्रे ये-जा करतात, त्यात कोर्ट, सरकारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील पत्रांचा मोठा भर असतो. तो नियमित सुरू असतो. पोस्टाने कात टाकल्याने तो अधिक गतिमान झाला आहे.

कोणत्या रंगाच्या पेटीचा काय अर्थ?निळी :- मेट्रो सिटी उदा. दिल्ली, चेन्नईहिरवी : स्थानिक टपाल कार्यालयलाल : सर्वसामान्य पत्रे

पोस्ट गतिमान झाले..विविध रंगांच्या टपाल पेट्यांचा अर्थ वेगळा असतो. लाल रंगाच्या टपाल पेटीतून सर्वच प्रकारची पत्रे टाकली जातात. कोणत्या रंगाची पेटी कशासाठी, हे जनतेने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.-अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबाद