शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

लाल सोबतच पोस्टाची पेटी हिरव्या अन् निळ्या रंगाचीही असते; प्रत्येकाचा आहे वेगळा अर्थ

By साहेबराव हिवराळे | Updated: April 27, 2023 13:08 IST

तुम्ही टपाल पेट्यात पत्र टाकता का आता?  कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या? घ्या जाणून

छत्रपती संभाजीनगर : आता मोबाइलचा जमाना आल्याने फारसे कोणी टपालावर अवलंबून राहिलेले नाही. परंतु सरकारी पत्रव्यवहार हा आजही टपाल खात्याच्या पेट्यातूनच चालतो. जिल्ह्यात २०० तर शहरात सध्या ११८ टपाल पेट्या शिल्लक असून, ज्या ठिकाणाहून पत्रव्यवहार होत नाही, अशा टपाल पेट्या टपाल खात्याने हटविल्या आहेत.

आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, सैन्यदल तसेच शासकीय कामकाजातील पत्र टपाल खात्यामार्फतच पाठविले जातात. शहरातून दररोजचा लोकल आणि मेट्रोसिटी, कॅपिटल सिटी पत्र व्यवहार योग्य पद्धतीने चालविला जात आहे. लाल पेटी सर्वसामान्य पत्र व्यवहारासाठी तर हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या पेट्यांमध्ये १० ते २० हजार एमआयडीसी, कोर्ट, सरकारी पत्रांची आदानप्रदान सुरू असते.

कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या?टपाल पेटी उघडण्याची वेळ पोस्टमनच्या भेटीदरम्यान असते. त्याच्याकडे किती पोस्ट पेट्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, यावर ही वेळ अवलंबून असते. औद्योगिक क्षेत्र आणि कोर्टाचा पत्रव्यवहार रोजच टपाल कर्मचाऱ्यांना तपासावा लागतो.

रोज साधारण १० हजार पत्रे जातात, १० हजार येतातशहरात रोजच १० ते २० हजार पत्रे ये-जा करतात, त्यात कोर्ट, सरकारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील पत्रांचा मोठा भर असतो. तो नियमित सुरू असतो. पोस्टाने कात टाकल्याने तो अधिक गतिमान झाला आहे.

कोणत्या रंगाच्या पेटीचा काय अर्थ?निळी :- मेट्रो सिटी उदा. दिल्ली, चेन्नईहिरवी : स्थानिक टपाल कार्यालयलाल : सर्वसामान्य पत्रे

पोस्ट गतिमान झाले..विविध रंगांच्या टपाल पेट्यांचा अर्थ वेगळा असतो. लाल रंगाच्या टपाल पेटीतून सर्वच प्रकारची पत्रे टाकली जातात. कोणत्या रंगाची पेटी कशासाठी, हे जनतेने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.-अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबाद