शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सर्वांगीण विकास आवश्यक - राहुल पुंगालिया

By admin | Updated: December 18, 2015 23:49 IST

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’,

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’, असे मत विचारवंत डॉ. राहुल पुंगालिया यांनी ‘कल्चर, आयडियॉलॉजी अ‍ॅण्ड लिटरेचर’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. मौलाना आझाद महाविद्यालय व डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फातिमा रफिक झकेरिया होत्या. त्या म्हणाल्या, ‘शिक्षण आणि सत्ता या दोन गोष्टींमुळे संस्कृती जन्माला येत असते. म्हणूनच अशा विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.’ व्यासपीठावर डॉ. ए. जी. खान, डॉ. मकदुम फारुकी, प्राचार्य सतीश जयराम, सलीम बिस्मिल्लाह खान, डॉ. फरहाना खान, डॉ. हसीब खान आदींची उपस्थिती होती. डॉ. ए. जी. खान यांनी विचार व संस्कृतीद्वारे ऐक्य साधण्याचे आवाहन केले. डॉ. रफि उद्दीन नासेर यांनी ‘वायू प्रदूषण’ या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. येमेन येथील विद्यार्थ्यांनी फातिमा झकेरिया यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला. डॉ. फरहाना खान यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. हसीब खान यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एहतेशाम काद्री यांनी करून दिला. प्रा. राजन शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. हमीद खान, मुक्रिम खान, डॉ. रब्बानी, डॉ. रझाउल्लाह खान, डॉ. झाहेद झहीर, डॉ. शाहेद जी. शेख, प्रा. झकीउद्दीन सिद््दीकी, डॉ. निलोफर शाकेर, डॉ. मेहेरुन्निसा पठाण, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. परवेझ अस्लम, डॉ. शेख कलीम, अब्दुल्लाह जिलानी, झरीना देशमुख, खालेद अहेमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.