शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गोदाकाठच्या नागरिकांना अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:11 IST

प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रानंतर २० आॅगस्टपासून नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती़ २१ आॅगस्टच्या पहाटे नांदेडात अतिवृष्टी झाली होती़ तर विष्णूपुरी प्रकल्पाचे लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एकाच दिवसात विष्णूपुरीचा पाणी साठा ८ टक्क्यांहून ९० टक्क्यांवर गेला होता़ त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़ त्यानंतर सलग सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्प चार वेळेस भरला आहे़त्यामुळे चार वेळेस प्रकल्पाचे दरवाजे उघडून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ गोदावरीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना यापूर्वी अनेकवेळा सतर्कतेचा इशारा दिला होता़ आता मात्र नाशिक व वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे औरंगाबादचे जायकवाडी धरण पहिल्यांदा ७८ टक्के भरले आहे़ तर विष्णूपुरीत आजघडीला ९० टक्के पाणीसाठा आहे़ जायकवाडी धरणाच्या वरील भागात आणखी पाऊस झाल्यास जायकवाडीतील अतिरिक्त जलसाठा गोदावरीत सोडण्यात येणार आहे़त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडल्यास धरणाखालील गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका होऊ शकतो़ त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़ त्याबाबत स्थानिक प्रशासकीय पूर यंत्रणेलाही सूचना देण्यात आल्या आहेत़