शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जयभवानीनगरमध्ये रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:11 IST

जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले. रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक या आंदोलनामुळे ठप्प पडली होती. मनपाने सोमवारपासून काम सुरू केले नाही, तर पुन्हा जयभवानीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.वर्षभरापासून जयभवानीनगरमधून वाहणाऱ्या नाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. नाल्याचे व ड्रेनेजलाईनचे काम ठप्प पडल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध आज फुटला. तुंबलेल्या नाल्यामुळे आणि ड्रेनेजच्या लहान पाईपमुळे सर्व गल्ल्यांमध्ये दुर्गंधी सुटली असून, डेंग्यू व इतर साथरोगांची भीती वाढली आहे. बोअरला दूषित पाणी येत आहे, तर नळांनादेखील दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. माजी नगरसेवक बालाजी मुंडे, बालाजी जाधव, बाळू शिंदे, कार्तिक मोहिते, सविता जाधव, लक्ष्मण गवळी आदींसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर सिमेंटचे पाईप आडवे लावले होते. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. परंतु जोपर्यंत पालिकेचे अधिकारी येऊन नाल्याचे व ड्रेनेजचे काम सुरू करीत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. विश्रांतीनगरचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनीदेखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी माघार घेतली नाही. शेवटी मनपाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी सोमवारपासून काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनcivic issueनागरी समस्या