शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

जयभवानीनगरमध्ये रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:11 IST

जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले. रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक या आंदोलनामुळे ठप्प पडली होती. मनपाने सोमवारपासून काम सुरू केले नाही, तर पुन्हा जयभवानीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.वर्षभरापासून जयभवानीनगरमधून वाहणाऱ्या नाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. नाल्याचे व ड्रेनेजलाईनचे काम ठप्प पडल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध आज फुटला. तुंबलेल्या नाल्यामुळे आणि ड्रेनेजच्या लहान पाईपमुळे सर्व गल्ल्यांमध्ये दुर्गंधी सुटली असून, डेंग्यू व इतर साथरोगांची भीती वाढली आहे. बोअरला दूषित पाणी येत आहे, तर नळांनादेखील दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. माजी नगरसेवक बालाजी मुंडे, बालाजी जाधव, बाळू शिंदे, कार्तिक मोहिते, सविता जाधव, लक्ष्मण गवळी आदींसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर सिमेंटचे पाईप आडवे लावले होते. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. परंतु जोपर्यंत पालिकेचे अधिकारी येऊन नाल्याचे व ड्रेनेजचे काम सुरू करीत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. विश्रांतीनगरचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनीदेखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी माघार घेतली नाही. शेवटी मनपाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी सोमवारपासून काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनcivic issueनागरी समस्या