शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

आता तीन वर्षानंतर आपसी बदली !

By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST

उस्मानाबाद : पूर्वी गुरूजींच्या आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पाच वर्षांची अट होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : पूर्वी गुरूजींच्या आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पाच वर्षांची अट होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे. कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची (वर्ग-३, ४) तीन वर्ष सेवा झाली असले, ते आता आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. ग्रामविकास विभागाकडून २० मे रोजी तसा आदेश काढण्यात आला आहे.कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने आपसी आंतरजिल्हा बदलीचा पर्याय पुढे आला होता. सुरूवातीला अशास्वरूपाच्या बदलीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये किमान तीन सेवेची अट घालून देण्यात आली होती. परंतु, २०११ मध्ये सदरील अट रद्द करून सेवेच्या कालावधीत वाढ करण्यात आली. सदरील कालावधी ५ वर्षांचा करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची पुन्हा गैरसोय सुरू झाली होती. याबाबत शिक्षक संघटनांसोबतच अन्य कर्मचाऱ्यांकडून पाठपुरवा करण्यात आला होता. याची दखल घेत शासनाने पाच वर्षाची अट शिथिल केली आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांनी कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षे सेवा केली असेल, त्यांना आता हव्या त्या जिल्ह्यामध्ये जात येणार आहे. तसा आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने २० मे रोजी काढला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेकडो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)