शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

आता तीन वर्षानंतर आपसी बदली !

By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST

उस्मानाबाद : पूर्वी गुरूजींच्या आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पाच वर्षांची अट होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : पूर्वी गुरूजींच्या आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पाच वर्षांची अट होती. आता ती शिथिल करण्यात आली आहे. कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची (वर्ग-३, ४) तीन वर्ष सेवा झाली असले, ते आता आपसी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. ग्रामविकास विभागाकडून २० मे रोजी तसा आदेश काढण्यात आला आहे.कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने आपसी आंतरजिल्हा बदलीचा पर्याय पुढे आला होता. सुरूवातीला अशास्वरूपाच्या बदलीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये किमान तीन सेवेची अट घालून देण्यात आली होती. परंतु, २०११ मध्ये सदरील अट रद्द करून सेवेच्या कालावधीत वाढ करण्यात आली. सदरील कालावधी ५ वर्षांचा करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची पुन्हा गैरसोय सुरू झाली होती. याबाबत शिक्षक संघटनांसोबतच अन्य कर्मचाऱ्यांकडून पाठपुरवा करण्यात आला होता. याची दखल घेत शासनाने पाच वर्षाची अट शिथिल केली आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांनी कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षे सेवा केली असेल, त्यांना आता हव्या त्या जिल्ह्यामध्ये जात येणार आहे. तसा आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने २० मे रोजी काढला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेकडो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)