शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

आश्वासनानंतर ‘प्रहार’चे अन्नत्याग उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:41 IST

प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून करमाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आले होते. लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेण्यात आले.

करमाड : जायकवाडी धरणातील पाणी लहुकी मध्यम प्रकल्प बनगाव, सुखना मध्यम प्रकल्प व हिवरा येथील लघु प्रकल्पात एक्सप्रेस जलवाहिनीद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून करमाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी. व्ही. वाघमारे यांनी मंगळवारी दुपारी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

प्रहार संघटनेच्या वतीने याच मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते. त्यानंतर प्रहारच्या वतीने सोमवारपासून अन्नत्याग उपोषणास पदाधिकारी व कार्यकर्ते बसले होते.

त्यानंतर पाटबंधारे विभागाने मंगळवारी दखल घेत उपविभागीय अधिकारी भास्कर वाघमारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, कार्याध्यक्ष प्रभाकर भुसारे, तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब गोजे, युवा तालुकाप्रमुख राम गाडेकर, जिल्हा संघटक बाबूराव मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना म्हस्के, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्ज्वला लहाने, मंगेश साबळे, हरिभाऊ जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद