शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आश्वासनानंतर ‘प्रहार’चे अन्नत्याग उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:41 IST

प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून करमाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आले होते. लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेण्यात आले.

करमाड : जायकवाडी धरणातील पाणी लहुकी मध्यम प्रकल्प बनगाव, सुखना मध्यम प्रकल्प व हिवरा येथील लघु प्रकल्पात एक्सप्रेस जलवाहिनीद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून करमाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी. व्ही. वाघमारे यांनी मंगळवारी दुपारी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

प्रहार संघटनेच्या वतीने याच मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते. त्यानंतर प्रहारच्या वतीने सोमवारपासून अन्नत्याग उपोषणास पदाधिकारी व कार्यकर्ते बसले होते.

त्यानंतर पाटबंधारे विभागाने मंगळवारी दखल घेत उपविभागीय अधिकारी भास्कर वाघमारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, कार्याध्यक्ष प्रभाकर भुसारे, तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब गोजे, युवा तालुकाप्रमुख राम गाडेकर, जिल्हा संघटक बाबूराव मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना म्हस्के, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्ज्वला लहाने, मंगेश साबळे, हरिभाऊ जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद