शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कौतुकास्पद ! पैठण तालुक्यातील तीन मोसंबी रोपवाटीकांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:30 IST

राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याईतकी सदर फळरोपवाटीकांंनी गुणवत्ता जोपासली

ठळक मुद्देफलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी पाहतात. पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी ४० रोपवाटिका तयार केल्या आहेत.रजापूर , बालानगर व पाचोड येथील रोपवातीकांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पैठण : पैठण तालुक्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मोसंबीच्या तीन फळरोपवाटीकांना लवकरच  राष्ट्रीयस्तरावरील मान्यता मिळणार असून मंगळवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगाव येथील पथकाने पैठण तालुक्यातील फळ रोपवाटिकेस भेट देऊन पाहणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याईतकी सदर फळरोपवाटीकांंनी गुणवत्ता जोपासली असल्याचे मत पथकातील डॉ. एस. के. दुबे यांनी व्यक्त केले आहे.

पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी ४० रोपवाटिका तयार केल्या आहेत. यातील रजापूर , बालानगर व पाचोड येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या फळरोपवाटिकेतून दिलेल्या  मोसंबी  फळांच्या कलमांंना शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सदर रोपवाटिकांंना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय सिरसाट यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगावकडे प्रस्ताव सादर केले होते. राष्ट्रीय पातळीवर फळरोपवाटीकांचे निकष पूर्ण करत असल्याने फळ रोपवाटीकेंची मंगळवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे डॉ. एस.के.दुबे, डॉ. सलीम मिर यांनी पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे , तालुका कृषि अधिकारी संदीप शिरसाठ , कृषि पर्यवेक्षक मिर्झा आदी उपस्थित होते . 

फलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी पाहतात. विविध फळ पिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात  त्या फळपिकांच्या रोपवाटीका स्थापना करण्यात आल्या आहेत. राज्यात सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आवश्यक कलमा व रोपाची उपलब्धता राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठ व पंजीकृत खाजगी रोपवाटीकांवरून करण्यात येत आहे. पैठण तालुक्यात मोसंबीच्या फळरोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत असे तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाट यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद