शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वाळूज महानगरात प्रशासनाकडूनच प्रदुषणाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:04 IST

वाळूज महानगर : एकीकडे राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सरकारच्या निर्णयाला बगल देत खुलेआमपणे उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण वाढीला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र वाळूज महानगरात पहावयास मिळत आहे.

वाळूज महानगर : एकीकडे राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सरकारच्या निर्णयाला बगल देत खुलेआमपणे उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण वाढीला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र वाळूज महानगरात पहावयास मिळत आहे.

वाळूज महानगरातील बजाजनगर, पंढरपूरसह परिसरातील स्थानिक प्रशासनाकडून नागरिक वसाहतीतून जमा झालेल्या प्लास्टिकसह इतर कचऱ्याची याच भागातील मोकळ्या जागेवर जाळून विल्हेवाट लावली जात आहे. प्रशासनाकडे कचरा संकलनाची पुरेशी व्यवस्था नाही. शिवाय कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा डेपोही नाही. त्यामुळे कर्मचारी जमा झालेला कचरा जागा मिळेल तिथे आणून जाळत आहेत. बजाजनगर नागरी वसाहतीत असलेली खदाण, साजापूर पोलीस कॉलनी, एमआयडीसी एसटीपी प्लॅन्ट, रांजणगाव पाझर तलाव, व पंढरपूर फुलेनगरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत.

प्रशासनाचे पाहून व्यवसायिक व नागरिकांडूनही कचरा मोकळ्या जागेवर आनुन खुलेआमपणे जाळला जात आहे. वाढते प्रदूषण व धुरामुळे नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करीत असल्याने पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संबंधी स्थानिक ग्रामपंचायतीला नोटिसा दिल्या आहेत. उघड्यावर कचरा न जाळता त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. पाहणी करुन याविषयी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

नागरिक व वाहनधारक त्रस्तस्थानिक प्रशासनाकडून मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उघड्यावर कचरा जाळला जात आहे. धुरामुळे पादचारी व वाहनधारकांना दम भरणे, डोळे जळजळ होणे आदी त्रास सहन करावा लागत आहे. बºयाचदा धुरामुळे समोरचे दिसून येत नसल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. शिवाय आग लागून एखादी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नेहमीच्याच या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद