शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीवर ट्रक उलटला; औरंगाबादकर दीड तास अडकले वाहतूक कोंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:32 IST

क्रेन व सुरक्षा पथके येण्यास वेळ लागल्यामुळे वाहतुकीची काेंडी फुटण्यास उशीर

औरंगाबाद :समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी सुविधा असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने केले असला तरी सुरक्षा पथके वेळेत पोहोचणे अवघड आहे. सिंदेखड राजापासून पुढे महामार्गाच्या एका पुलावर आयशर ट्रकचे दोन टायर फुटून तो उलटल्याने मंगळवारी शेकडो औरंगाबादकर एक ते दीड तास वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. यामध्ये नागपूरहून औरंगाबादकडे येणाऱ्यांचा समावेश होता.

१२० ताशी किमी वेगाने वाहने धावण्याची मुभा समृद्धीवर असल्याने वेगाने वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. आयशर ट्रकमध्ये असलेला लोड आणि गतीमुळे टायर फुटून तो रस्त्यात उलटला. यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली. परिणामी, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. क्रेन व सुरक्षा पथके येण्यास वेळ लागल्यामुळे वाहतुकीची काेंडी फुटण्यास उशीर झाल्याचे औरंगाबादेतील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद