शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठवाड्यातील ९ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; सरकार कधी निर्णय घेणार?

By विकास राऊत | Updated: January 25, 2024 13:32 IST

विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह विभागातील आठ जिल्ह्यांतील ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टरवरील कापसासह रबी पिके, फळबागांना गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे ९ लाख ६७ हजार ५६१ शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना ७०९ कोटी ९२ लाख ४१ हजार रुपयांचा मदतनिधी लागणार आहे.

विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले, तर गेल्या हंगामात दीड महिना पावसाचा खंड राहिल्याने खरीप हातून गेले. पुढे रब्बी हंगामात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील ४ लाख ७६ हजार ७७८.९८ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. ४ हजार २१८.७५ हेक्टरवरील बागायत क्षेत्राला, तसेच १३ हजार ९२०.५७ हेक्टवरील फळपिकांना फटका बसला.

जिल्हानिहाय बाधित शेतकरी व अपेक्षित निधीजिल्हा............ बाधित शेतकरी संख्या..... एकूण बाधित क्षेत्र......अपेक्षित निधीछत्रपती संभाजीनगर ..... २६४१९४             ...... १४८३६८.४१             ...... २०६००.५८जालना             ....... २०७२१६             ...... १२३०९१.८७             ....... १९१७६.९३परभणी             ....... २३१७८७             ....... ९५०५३.६७             ....... १३०८०.५९हिंगोली             ...... २५७६२५             ....... १२३१६४.४०             ...... १६७८६.६५नांदेड             ..... ३९२२             ...... ३७५८.५०             ....... ८८०.२६लातूर                        ..... ८८८             ......२६२.८९             ...... ३५.९१बीड                         ...... १७                         ...... ९.९०             ...... २.१९धाराशिव             ...... १९१२             ..... १२०८. ६६             ....... ४२९.३०एकूण             ..... ९६७५६१             ..... ४९४९१८.३०            ....... ७०९९२.४१

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद