शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

By विकास राऊत | Updated: May 15, 2024 13:44 IST

६३.०७ टक्के मतदान : १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी बजावला हक्क

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६३.०७ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. २०१९ च्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी मतदान घटले आहे. मतदारांमधील निरुत्साह, पोलचिट न मिळणे, मतदान केंद्र बदलणे, यादीत नाव नसणे, स्थानिक नागरी समस्यांकडे राजकीय नेते लक्ष देत नसल्याच्या रागाचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्का घटल्याचे दिसते आहे. सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मतदारांनी ‘हॉलिडे एंजॉय’ केल्याचेदेखील बोलले जात आहे. प्रशासनाने मतदान वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले; परंतु मागील निवडणुकीपर्यंतचा टक्काही गाठता आला नाही.

महिलांचे मतदान ५ टक्क्यांनी कमी६५.८६ टक्के म्हणजेच १० लाख ७७ हजार ८०९ पैकी ७ लाख ९ हजार ८१६ पुरुष मतदारांनी मतदान केले.६०.०१ टक्के म्हणजेच ९ लाख ८१ हजार ७७३ पैकी ५ लाख ८९ हजार १८४ महिला मतदारांनी मतदान केले.

५.८४ टक्के महिलांचे मतदान कमी झाले.३ लाख ९२ हजार ५८९ महिलांनी मतदान केले नाही.३ लाख ७६ हजार ९९३ पुरुष मतदारांनी मतदान केले नाही.

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारीविधानसभा...................मतदानाची टक्केवारी........................किती वाढ / घट२०२४...................................................२०१९..................................कन्नड.............. ६६.७८................... ६४.८० टक्के...................... १.९८ टक्के घटऔरंगाबाद मध्य......... ६०.४०................... ६२.१९ टक्के............................ १.७९ टक्के घटऔरंगाबाद पश्चिम.......... ६०.५८.................. ६२.७८ टक्के....................... २.०२ टक्के घटऔरंगाबाद पूर्व........... ६१.११..................... ६२.८० टक्के........................ १.६९ टक्के घटगंगापूर............ ६५.४४............................... ६५.८९ टक्के................. ०.४५ टक्के वाढवैजापूर .............. ६४.८०..................... ६२.०७ टक्के..................२...७३ टक्के घटसरासरी.........६३.०७ टक्के...................एकूण ६३.४८ ....................०.४१ टक्के घट

गेल्या तीन निवडणुकांत किती झाले मतदान?२००९ : ५१.५६ टक्के२०१४ : ६१.०४ टक्के२०१९ : ६३.४८ टक्के

२०१९ साली कशी होती मतदानाची स्थिती?एकूण मतदार : १८ लाख ५९ हजारझालेले मतदान: ११ लाख ९५ हजार ४४२पुरुष : ९ लाख ७९ हजार ३२१महिला : ८ लाख ७९ हजार ६७९नवीन मतदार : १ लाख ९६ हजार ९६३मतदान केंद्र : १८५

२०२४ साली असलेली मतदानाची स्थितीएकूण मतदार : २० लाख ५९ हजार ७१०झालेले मतदान: १२ लाख ९९ हजार ४०

पुरुष : १० लाख ७७ हजार ८०९महिला : ९ लाख ८१ हजार ७७३

नवीन मतदार : १ लाख ११ हजारमतदान केंद्र : २०४०

५ वर्षांत मतदारसंघातील बदलमतदारसंघात २ लाख ७१० मतदार वाढले.किती वाढले महिला मतदार ?: १ लाख २ हजार ९४

किती वाढले पुरुष मतदार? : ९८ हजार ४८८

२०१४ साली काय स्थिती होती?२०१४ साली १५ लाख ३७ हजार ७०८ मतदार होते.२०१९ साली १८ लाख ८६ हजार २९४ मतदार झाले.३ लाख ४८ हजार ५८६ मतदार वाढले. मात्र त्या तुलनेत मतदान वाढले नव्हते.

६ लाख ५८ हजार १६७ पुरूष ....५ लाख ३७ हजार ७० महिला मतदारांनी मतदान केले होते. .मागील तीन निवडणुकींचा मतदानाचा आलेख२००९ साली ९ लाख ७६ हजार ११० मतदान झाले होते. २००४ च्या तुलनेत १ लाख १३ हजार मतदान जास्त झाले होते.२०१४ साली ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. २ लाख १९ हजार १३२ मतदान या निवडणुकीत जास्त झाले.२०२४ साली १२ लाख ९९ हजार ४० मतदान झाले होते. २०१९ च्या तुलनेत १ लाख ३ हजार ७९८ मतदान वाढले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान