शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
3
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
4
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
5
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
8
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
9
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
10
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
11
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
12
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
13
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
14
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
15
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
16
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
17
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
18
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
19
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
20
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

तुरीचे ६४ कोटी अडकले

By admin | Updated: June 26, 2017 00:36 IST

बीड : नाफेड आणि शासनाच्या वतीने सहा महिन्यात खरेदी केलेल्या ४ लाख ३८ हजार क्विंटल तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी रुपयांच्या धनादेशाची उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हयात नाफेड आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील सहा महिन्यात खरेदी केलेल्या ४ लाख ३८ हजार क्विंटल तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी रुपयांच्या धनादेशाची तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर खरेदी केलेली ४० हजार क्विंटल तूर साठविण्यासाठी औरंगाबाद, उदगीर येथील गोदामात पाठविली जात आहे. मागील वर्षी चांगल्या पावसामुळे तुरीचे बंपर पीक आले होते. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने प्रती क्विंटल ४ हजार ६२५ आणि बोनस ४२५ रुपये असा हमीदर जाहीर केला होता. बीड जिल्ह्यात अकरा खरेदी केंद्रांवरुन सुरुवातीला नाफेड आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तूर खरेदी करण्यात आली. १६ डिसेंबर ते १० जूनपर्यंत ३७ हजार २४४ क्विंटल तूर खरेदी झाली. तूर खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने आणि पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने वजन मापे होण्यासाठी लागणारा विलंब तसेच टोकन घेण्यापासून तुरीचे माप होईपर्यंत शेतकऱ्यांना रात्रंदिवस स्वत: राखण करावी लागली. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी गोदामांची कमतरता, बारदान्याचा अभाव यामुळे शासनाकडून तूर खरेदी बंद करण्याचे आदेश निघायचे, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण राहिले. या सर्व बाबींमुळे तूर उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर वारंवार उमटत होता.सहा महिन्यात ३७ हजार २४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची रक्कम २२१ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये होते. शासनाला तूर विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील उत्पादकांना एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे. यापैकी ३ लाख ९ हजार ९५७ क्विंटल तुरीचे १५६ कोटी ५२ लाख ८७ हजार रुपयांचे धनादेश संबंधित शेतकऱ्यांना वाटप झाल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी सांगितले. दरम्यान खरेदी केलेल्या एकुण तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी ८२ लाख ६२ हजार रुपये शासनाकडून मिळणे बाकी आहे. १० जून रोजी तूर खरेदी बंद झाली. खरेदी केलेल्या तुरीची बीड, गेवराई, वडवणी, परळीतील वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक झाली आहे. खरेदी केलेल्या ४० हजार क्विंटल तुरीची साठवणुक कशी करायची असा स्थानिक व्यवस्थापनापुढे पेच उभा राहिला. गोदाम भरल्याने राहिलेली उर्वरित तूर साठविण्यासाठी औरंगाबाद, उदगीर येथील गोदामात पाठविली जात आहे.