शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात

By admin | Updated: October 3, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.चार विधानसभा मतदारसंघात मिळून

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.चार विधानसभा मतदारसंघात मिळून ५६ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उभे आहेत. एकूणच चारही विधानसभा मतदारसंघात निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे.भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघातून आठ जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रमुख पक्षांसोबतच अपक्ष मिळून दहाजण निवडणूक रिंगणात उरले आहेत. तुळजापूर मतदार संघातूनही ३१ पैकी १८ जणांची मनधरणी करण्यात यश आले आहे. यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून काढता पाय घेतल्याने आता तेराजण रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. त्यांची मनधरणी करण्याचे काम मागील तीन-चार दिवसांपासून सुरु होते. अखेर श्रेष्ठींच्या प्रयत्नाला यश आले असून, धुरगुडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जीवनराव गोरे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जात आहे. उमरगा विधानसभा मतदार संघातूनही ११ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यामध्ये केवळ १३ जण उरले आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्यांची संख्या मोठी असल्याने याचा नेमका कोण-कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)