शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वर्षभरात ५१ हजार नवीन लायसन्सधारक झाले तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 21:12 IST

गेल्या वर्षभरात तब्बल ७६ हजार ८३० लायसन्स वाहनचालकांना घरपोच पाठविण्यात आले आहेत.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातर्फे गेल्या वर्षभरात तब्बल ७६ हजार ८३० लायसन्स वाहनचालकांना घरपोच पाठविण्यात आले आहेत. यात नव्या लायसन्सधारकांची संख्या तब्बल ५१ हजार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी दिली.

आरटीओ कार्यालयातर्फे दररोज १३० पर्मनंट लायसन्सचे वितरण केले जाते. २०१८ मध्ये ७६ हजार ८३० लायसन्स पोस्टाने पाठविण्यात आले. यात २ हजार लायसन्स अपूर्ण पत्त्याअभावी कार्यालयात परत आले. ७६ हजार लायसन्समध्ये नवीन लायसन्स काढणाºयांची संख्या ५१ हजारांच्या घरात होती, तर उर्वरित नूतनीकरण, गहाळ झाल्यानंतर पुन्हा काढलेल्या लायसन्सचा समावेश असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात आली.एसटी महामंडळातर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येते. त्यादृष्टीने तरुणवर्ग लायसन्स काढून घेतात. शिवाय वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लायसन्स काढण्याकडे कल असतो.-स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद