शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

"शासन आपल्या दारी' साठी तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यकांना १२ हजार रुपयांचे टार्गेट"

By बापू सोळुंके | Updated: May 26, 2023 20:11 IST

विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्या ट्विटने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथे शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या  'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त लोकांना आणण्यासोबतच तहसीलदारांकडून ५० हजार, कृषी सहायकास १२ हजार रुपये तर तलाठ्यांना ६ हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते, असा आरोप खळबळजनक विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी केला.

आ. दानवे यांनी याविषयीचे एक ट्विट समाजमाध्यमावर केले आहे.शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती सामान्य जनतेला देण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला. शुक्रवारी कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड,पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाविषयी दानवे यांनी समाजाध्यमावर एक पोस्ट टाकली.

त्यांच्या ट्विटवर हण्डलवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी  नमूद केले की, 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी 'तनाने-धनाने' मदत केली. लोकं आणण्याशिवाय प्रत्येक तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यक १२ हजार आणि तलाठ्याला ६ हजार रुपये देण्याचे 'आदेश' सुटले होते. हे लाभार्थी वर्षभरापासून या मदतीच्या प्रतीक्षेत होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे