शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

३८४२ बेरोजगार तरुणांचे 'सीएमईजीपी' मार्फत अर्ज; कर्ज केवळ ३१२ जणांनाच

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 18, 2024 18:18 IST

जिल्हा उद्योग केंद्राला मागील वर्षी १०५० युवकांचे अर्ज बँकेकडे पाठवण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले होते.

छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार तरुणांची फौज वाढत आहे. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून रोजगारदाते व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( सीएमईजीपी) सुरू केला आहे. मात्र, मागील वर्षी ३८४२ युवकांनी कर्जासाठी अर्ज केले, व त्यातील ३१२ जणांचे अर्ज बँकेने मंजूर केले.

वर्षभरात ३८४२ अर्जजिल्हा उद्योग केंद्राला मागील वर्षी १०५० युवकांचे अर्ज बँकेकडे पाठवण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. केंद्राने ३८४२ अर्ज बँकांकडे पाठवले होते.

बँकेने दिले ३१२ जणांनाच कर्जजिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ३८४२ अर्ज बँकांना पाठवण्यात आले. त्यातील ३१२ अर्ज मंजूर करून त्यांना कर्ज देण्यात आले.

आकडेवारी काय सांगते?ऑनलाइन अर्ज : ३८४२त्रुटी अभावी रद्द : १८२९बँकांकडून कर्ज मंजूर : ३१२प्रलंबित : १७०१

कोणाला मिळू शकते कर्ज१) कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी.२) १८ वर्षे वय पूर्ण केलेले ( जास्तीत जास्त ४५ वर्ष)३) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी जास्तीत जास्त वय ५० वर्ष.

निकष काय ?अर्जदाराने यापूर्वी पीएमईजीपी किंवा केंद्र-राज्य सरकारच्या अन्य विभागाकडून, कोणत्याही महामंडळाकडून अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. १० लाखांवरील प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण, २५ लाखांवरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधावा.

जिल्हा उद्योग केंद्राने युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरजही योजना बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यानी भरलेल्या अर्जात मोठ्या त्रुटी राहतात. ते अर्ज बाद होतात. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने अर्ज भरण्यासंदर्भात युवकांना सविस्तर व योग्य माहिती द्यावी, जेणे करून अर्जात त्रुटी राहणार नाही. एनपीएचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने बँका सर्व तपासणी करून मगच कर्ज देतात. यामुळे कर्ज मंजुरीचे प्रमाण कमी दिसते.- मंगेश केदार,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद