शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

३८४२ बेरोजगार तरुणांचे 'सीएमईजीपी' मार्फत अर्ज; कर्ज केवळ ३१२ जणांनाच

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 18, 2024 18:18 IST

जिल्हा उद्योग केंद्राला मागील वर्षी १०५० युवकांचे अर्ज बँकेकडे पाठवण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले होते.

छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार तरुणांची फौज वाढत आहे. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून रोजगारदाते व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( सीएमईजीपी) सुरू केला आहे. मात्र, मागील वर्षी ३८४२ युवकांनी कर्जासाठी अर्ज केले, व त्यातील ३१२ जणांचे अर्ज बँकेने मंजूर केले.

वर्षभरात ३८४२ अर्जजिल्हा उद्योग केंद्राला मागील वर्षी १०५० युवकांचे अर्ज बँकेकडे पाठवण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. केंद्राने ३८४२ अर्ज बँकांकडे पाठवले होते.

बँकेने दिले ३१२ जणांनाच कर्जजिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ३८४२ अर्ज बँकांना पाठवण्यात आले. त्यातील ३१२ अर्ज मंजूर करून त्यांना कर्ज देण्यात आले.

आकडेवारी काय सांगते?ऑनलाइन अर्ज : ३८४२त्रुटी अभावी रद्द : १८२९बँकांकडून कर्ज मंजूर : ३१२प्रलंबित : १७०१

कोणाला मिळू शकते कर्ज१) कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी.२) १८ वर्षे वय पूर्ण केलेले ( जास्तीत जास्त ४५ वर्ष)३) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी जास्तीत जास्त वय ५० वर्ष.

निकष काय ?अर्जदाराने यापूर्वी पीएमईजीपी किंवा केंद्र-राज्य सरकारच्या अन्य विभागाकडून, कोणत्याही महामंडळाकडून अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. १० लाखांवरील प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण, २५ लाखांवरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधावा.

जिल्हा उद्योग केंद्राने युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरजही योजना बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यानी भरलेल्या अर्जात मोठ्या त्रुटी राहतात. ते अर्ज बाद होतात. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने अर्ज भरण्यासंदर्भात युवकांना सविस्तर व योग्य माहिती द्यावी, जेणे करून अर्जात त्रुटी राहणार नाही. एनपीएचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने बँका सर्व तपासणी करून मगच कर्ज देतात. यामुळे कर्ज मंजुरीचे प्रमाण कमी दिसते.- मंगेश केदार,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद