शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

३०६० अंगणवाड्यांना मिळणार नळाद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या जलजीवन मिशनमधून जिल्ह्यातील ३०६० अंगणवाड्यांसह १५९६ शाळांना ...

औरंगाबाद : प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या जलजीवन मिशनमधून जिल्ह्यातील ३०६० अंगणवाड्यांसह १५९६ शाळांना नळाद्वारे पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजन केले जात आहे. पुढील शंभर दिवसांत या जोडण्या लोकसहभागातून करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत.

जिल्ह्यात एकूण ३२५० अंगणवाड्या असून त्यापैकी १९० ठिकाणी नळकनेक्शन जोडली गेली, तर ३०५६ शाळांपैकी १५६८ शाळांत नळजोडणी उपलब्ध आहे. शाळा अंगणवाड्यांना जलजीवन मिशनमधून नळ जोडणी व पाण्याची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू असून जिथे नळाने शक्य तिथे नळाद्वारे, आवश्यक तिथे पंप बसवून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास जलजीवन मिशनमधून निधी मिळेल. मात्र, त्यासाठी गावकऱ्यांना १० टक्के लोकवर्गणी भरावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये १०० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

---

एकूण अंगणवाड्या - ३२५०

नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या - ३०६०

---

तालुकानिहाय आढावा

तालुका - अंगणवाड्या - नळजोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

औरंगाबाद - ४६४ - ४०८

गंगापूर- ४९०-४३६

कन्नड -४९२-४८२

खुलताबाद-१२३-९१

पैठण -४६२-४६०

फुलंब्री -२५९-२४९

सिल्लोड -५०७-४९३

सोयगाव -१५३-१४५

वैजापूर -३००-२९६