शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३०६० अंगणवाड्यांना मिळणार नळाद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या जलजीवन मिशनमधून जिल्ह्यातील ३०६० अंगणवाड्यांसह १५९६ शाळांना ...

औरंगाबाद : प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या जलजीवन मिशनमधून जिल्ह्यातील ३०६० अंगणवाड्यांसह १५९६ शाळांना नळाद्वारे पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजन केले जात आहे. पुढील शंभर दिवसांत या जोडण्या लोकसहभागातून करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न आहेत.

जिल्ह्यात एकूण ३२५० अंगणवाड्या असून त्यापैकी १९० ठिकाणी नळकनेक्शन जोडली गेली, तर ३०५६ शाळांपैकी १५६८ शाळांत नळजोडणी उपलब्ध आहे. शाळा अंगणवाड्यांना जलजीवन मिशनमधून नळ जोडणी व पाण्याची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू असून जिथे नळाने शक्य तिथे नळाद्वारे, आवश्यक तिथे पंप बसवून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास जलजीवन मिशनमधून निधी मिळेल. मात्र, त्यासाठी गावकऱ्यांना १० टक्के लोकवर्गणी भरावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये १०० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

---

एकूण अंगणवाड्या - ३२५०

नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या - ३०६०

---

तालुकानिहाय आढावा

तालुका - अंगणवाड्या - नळजोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

औरंगाबाद - ४६४ - ४०८

गंगापूर- ४९०-४३६

कन्नड -४९२-४८२

खुलताबाद-१२३-९१

पैठण -४६२-४६०

फुलंब्री -२५९-२४९

सिल्लोड -५०७-४९३

सोयगाव -१५३-१४५

वैजापूर -३००-२९६