शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रामनगर येथे ३०० मि.मी.ची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:44 IST

शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिकांचा पाणीपुरवठा उद्यावर ढकलण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिकांचा पाणीपुरवठा उद्यावर ढकलण्यात आला आहे.शहरातील बिघडलेले पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कधी वीज गुल झाल्याने तर कधी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. बुधवारी पाच दिवसांनंतर रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर या भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार होता. दुपारी पाणीपुरवठा सुरू करताच १२.३० वाजता रामनगर येथील कमानीजवळ पाईपलाईनचे जॉइंट निखळले. त्यामुळे हजारो लिटर पाणी नाल्यातून वाहून गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडकोतून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान पाईपलाईनमधील पाणी संपल्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. बुधवारी होणारा पाणीपुरवठा आता गुरुवारी करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले.--------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक