शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शहरात धावणार २५ मिनी बसेस

By admin | Updated: February 18, 2016 23:57 IST

औरंगाबाद : एसटी महामंडळ शहरामध्ये मिनी बसेसद्वारे बससेवा सुरू करणार आहे. यामध्ये आतापर्यंत ५ मिनी बसेस (यशवंती बसेस-मिनी बस) शहरात दाखल झाल्या आहेत,

औरंगाबाद : एसटी महामंडळ शहरामध्ये मिनी बसेसद्वारे बससेवा सुरू करणार आहे. यामध्ये आतापर्यंत ५ मिनी बसेस (यशवंती बसेस-मिनी बस) शहरात दाखल झाल्या आहेत, तर आणखी २० मिनी बसेस देण्यात येणार असून, जबाबदारी नसली तरी शहर बससेवा चालविण्यासाठी महामंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांनी दिली.वाल्मी येथे रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. एसटी महामंडळातर्फे ४६ शहर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु यातील १० ते १२ बसेस ग्रामीण भागात पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे शहर बससेवा अपुरी पडत आहे. याविषयी बोलताना देओल म्हणाले की, रिक्षा, खाजगी वाहनांमध्ये शहर बससेवा चालविण्यात अडचणी येतात. शिवाय शहर बससेवा चालविणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी नाही; परंतु महामंडळाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरासाठी ५ मिनी बसेस देण्यात आल्या आहेत. त्यांची सेवा सुरू झाली आहे त्यामध्ये वाढ केली जाणार असून, आणखी २० मिनी बसेस देण्यात येणार आहेत, असे देओल यांनी सांगितले.