शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांतील १७६ गावांचा पाणीप्रश्न सुटणार - लोणीकर

By admin | Updated: January 1, 2017 23:56 IST

ज्ाालना : राज्यातील पहिलीच वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात मंजूर झालेली असून, या योजनेचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी होणार आहे.

ज्ाालना : राज्यातील पहिलीच वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात मंजूर झालेली असून, या योजनेचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी होणार आहे. यातून जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील १७६ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री लोणकर म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत निम्नदुधना प्रकल्पाच्या उदभवातून ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. या योजनेसाठी २२३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ ३ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते होईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे राहणार आहेत. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, उर्जामंत्री चंद्रकात बावनकुळे, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आदींची उपस्थिती राहणार आहे. राज्यात प्रथमच वाटर ग्रीड योजना राबविण्यात येत असून, यातून मंठा तालुक्यातील ९५ गावे, परतूर तालुका ७२ गावे व जालना तालुक्यातील ८ गावांत पाणीपुरवठा योजना करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्रह लोणीकर यांनी दिली. पत्र परिषदेस माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, विरेंद्र धोका आदी उपस्थित होते.