शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १५ टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:51 IST

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर फक्त २ टक्केगळती असणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा अहवाल : गळती २ टक्क्यांवर आल्यास ३० टक्केफायदा

औरंगाबाद : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर फक्त २ टक्केगळती असणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विभागाने सक्षमपणे काम केल्यास शहराला ३० टक्के फायदा होईल, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आज पत्रकारांना सांगितले.शहरातील पाणीपुरवठ्याचा अभ्यास करण्यासाठी मनपा आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. होलानी यांच्या पथकाची नेमणूक केली. या पथकाने मागील एक महिन्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या संबंधीचा अहवाल बुधवारी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारे मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला. या अहवालातील काही ठळक वैशिष्ट्ये आयुक्तांनी पत्रकारांना सांगितली. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी लिकेज आहेत. काही गावांना पाणी देण्यात आले आहे. या पाण्याचा ताळमेळ कुठेच नाही. १५ टक्के या जलवाहिन्यांवर गळती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याचे केबल, मोठे लिकेज बंद केल्यास शहराला ३० टक्केफायदा होईल. लवकरच होलानी यांची समिती शहरातील पाणीपुरवठ्याचा बारकाईने अभ्यास करून सूचना करणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाई