शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

१४४ मेगावॅट वीजनिर्मिती वाढली

By admin | Updated: January 11, 2015 00:56 IST

परळी : येथील औष्णिक केंद्रात वीजनिर्मिती वाढली आहे. वीजनिर्मितीत आता २१० मेगावॅटने भर पडली आहे. एकूण वीजनिर्मिती आता ६२६ मेगावॅटपर्यंत गेली आहे.

परळी : येथील औष्णिक केंद्रात वीजनिर्मिती वाढली आहे. वीजनिर्मितीत आता २१० मेगावॅटने भर पडली आहे. एकूण वीजनिर्मिती आता ६२६ मेगावॅटपर्यंत गेली आहे. त्यामुळे केेंद्राला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती. सध्या पाचपैकी चार संच सुरु आहेत. संच क्र. ३ बंद आहे. संच क्र. ४ मधून १४४ मेगावॅट, ५ मधून १३१, ६ मधून १७५, ७ मधून १७५ वीजेचे उत्पादन झाले. मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे संच क्र. ४ बंद होता.माजलगाव धरणातील पाणी खडका धरणात सोडल्याने ९ जानेवारी २०१५ पासून संच क्र. ४ सुरु कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे एकूण वीजउत्पादन ६२६ मेगावॅट इतके झाले आहे. परळी केंद्रातील पाच पैकी चार संच सुरु झाल्याने वीजनिर्मितीत वाढ झाली आहे. उर्वरित एक संचही लवकरच सुरु होईल. केंद्राला महाऔष्णिककडे नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे उपमुख्यअभियंता पंढरी काकडे यांनी सांगितले. पाणीटंचाईची समस्या होती परंतु माजलगाव धरणातील पाणी खडका धरणात सोडल्यामुळे प्रश्न निकाली निघाला आहे, असेही त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)४परळी औष्णिक विद्युत केंद्राने वीजउत्पादनात राज्यात अव्वलस्थानी भरारी घेतली आहे. नाशिक, कोराडी, पारस या पहिल्या कं्रमाकांच्या केंद्रांना मागे टाकून परळी केंद्र पुढे गेले आहे. संच क्र. ३ सुरु झाला तर वीजउत्पादनात आणखी भर पडणार आहे.