शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

नियंत्रण कक्षात १३१ तक्रारीचे झाले निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:20 IST

लातूर : जिल्ह्यात दुष्काळ टंचाई तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून गेल्या आठवड्यात कक्षाकडे प्राप्त झालेल्या १३७ तक्रारींपैकी १३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे़

  लातूर : जिल्ह्यात दुष्काळ टंचाई तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून गेल्या आठवड्यात कक्षाकडे प्राप्त झालेल्या १३७ तक्रारींपैकी १३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे़ शहरी भागातील ११९ तर ग्रामीण भागातील १८ तक्रारींचा समावेश आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ त्यामुळे जनतेशी योग्य तो संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे़ जनतेसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, वेळीच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे़ या करीता मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास सहाय्य करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे़ २८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत ६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचे निवारण करण्यात आले़ २९ मार्च रोजी ४७ पैकी ४५ तक्रारी, ३० मार्च रोजी १३ पैकी १२, ३१ मार्च रोजी २० पैकी १८, १ एप्रिल रोजी १९ पैकी १९, २ एप्रिल रोजी ८ पैकी ७, ३ एप्रिल रोजी २४ पैकी २४ अशा एकूण १३७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ सदर तक्रारीमध्ये शहरी भागातील पाणीपुरवठ्याबाबत ११५ तक्रारी आहेत़ तर ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याबाबत १४, जनावरांच्या चाऱ्याबाबत ४, अधिग्रहणाबाबत २, शेतकऱ्यांच्या २ या प्रमाणात तक्रारी दाखल करून त्याचे निवारण करण्यात आले आहे़