शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

जिल्ह्यात १०५ नवे रूग्ण, ३३२ रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:20 IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

या आकडेवारीसह जिल्ह्यातील एकूण मयत रुग्णांची संख्या १ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नव्या १०५ रुग्णांत ग्रामीण भागातील ३३, मनपा हद्दीतील ४३ आणि अन्य २९ रुग्णांचा समावेश आहे. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २९ आणि ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५, २१२ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३०, ९१६ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजघडीला ३, ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल